राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू, १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नेमके काय केले बदल?

State employees protest leads to pension policy change: २० वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तिवेतन व महागाई भत्ता; सुधारित योजना स्वीकारणाऱ्यांनाच लाभ, ३१ डिसेंबरपर्यंत पर्याय कळवणे बंधनकारक
Maharashtra Approves 50% Pension Formula After Long Employees’ Protest

Maharashtra Approves 50% Pension Formula After Long Employees’ Protest

sakal

Updated on

मुंबई : सुधारित निवृत्तिवेतनासाठी १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले. मार्च २०२४ पासून योजना लागू होऊनही रखडलेली कार्यपद्धती अखेर सरकारकडून लागू करण्यात आली. २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील अखेरच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तिवेतन व महागाई भत्तावाढ लागू करण्यात आला आहे. अर्थात त्यासाठी सुधारित योजना कर्मचाऱ्यांना स्वीकारावी लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com