

Third Mumbai
ESakal
मुंबई : मुंबई शहर आणि नवी मुंबईनंतर सरकार आता तिसरी मुंबई उभारण्याच्या तयारीत आहे. वांद्रे, अंधेरी, वारली, कुर्लापासून मीरारोड, विरार, वसईपर्यंत वासलेल्या मुंबई शहरानंतर आता आणखी सिंगापूरसारखे नवे शहर उभारले जाणार आहे. राज्य सरकार स्मार्ट शहर विकसित करण्याच्या तयारीत आहे. ज्याला कर्नाळा-साई-चिरनार म्हणजेच केएससी न्यू टाऊन किंवा तिसरी मुंबई असे नाव देण्यात आले आहे.