

Maharashtra land conversion rule
ESakal
महाराष्ट्रातील लाखो जमीन मालकांना मोठा दिलासा देत, राज्य सरकारने वर्ग-२ जमिनींसाठी (भोगवटे वर्ग-२) नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या जमिनींचे पूर्ण मालकी हक्क (वर्ग-१) मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारा पाच वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.