

Big Relief for Farmers as State Allocates ₹500 Crore for Loan Assistance
sakal
मुंबई: ''छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७'' मधील उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे काही काळापासून लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या सहा लाख ५६ हजार कर्जखात्यांना आधार मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.