Maharashtra farmer Relief: राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय! सहा लाख ५६ हजार कर्जखात्यांना मिळणार दिलासा; शेतकऱ्यांसाठी ५०० कोटींचा निधी..

state financial aid scheme for farmers India 2026: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७तील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना दिलासा; ५०० कोटींच्या निधीमुळे सहा लाख ५६ हजार कर्जखात्यांना अखेर लाभाचा मार्ग मोकळा
Big Relief for Farmers as State Allocates ₹500 Crore for Loan Assistance

Big Relief for Farmers as State Allocates ₹500 Crore for Loan Assistance

sakal

Updated on

मुंबई: ''छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७'' मधील उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे काही काळापासून लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या सहा लाख ५६ हजार कर्जखात्यांना आधार मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com