Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

Maharashtra Introduces Water Satbara System: देशात प्रथमच महाराष्ट्रात पाण्याचा सातबारा लागू करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. पाण्याचा वापर आणि साठ्याची नोंद ठेवण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.
Mumbai

Mumbai

esakal

Updated on

मुंबई: पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी आणि त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर आता देशात प्रथमच महाराष्ट्रात 'पाण्याचा सातबारा' दिला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com