Mumbai News: मालाड, कांदिवलीची कोंडी सुटणार, रस्ते वाहतुकीत बदल; प्रशासनाने आखला प्लॅन

Mumbai Traffic: कांदिवली आणि मालाड परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाने वाहतुकीत बदल केले असून याबाबत नवा प्लॅन सुरु केला आहे.
Mumbai traffic
Mumbai trafficESakal
Updated on

मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कांदिवली आणि मालाडमध्ये रस्ते वाहतूक बदल करण्यात आला आहे. कांदिवलीमध्ये सम-विषम पार्कींग तर मालाड परिसरात नो पार्किंग करण्यात आली आहे. यामुळे आता मालाड, कांदिवलीची वाहतूक कोंडी सुटणार असून प्रवाशांचा प्रवास आरामदायक आणि जलद होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com