

BMC
ESakal
विनोद राऊत
मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर निवडणूकपूर्व केलेल्या युती-आघाड्यांचाही निकाल लावल्याचे चित्र सर्वत्र आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्तासंघर्षात महायुती आणि ठाकरे बंधूंना जनतेने दिलेल्या जनादेशाची अवहेलना होत असल्याचा सूर उमटत आहे.