Mumbai Rain: मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी पुढील ४८ तासांचा अलर्ट; इतर जिल्ह्यांची स्थिती काय? हवामान विभागाकडून 'असं' आवाहन

Mumbai Rain News: पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरी सबवे बुडाला आहे आणि अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. आयएमडीने पुढील ७२ तासांसाठी अलर्ट जारी केला आहे.
Mumbai Rain Update
Mumbai Rain UpdateESakal
Updated on

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचा वेग मंदावला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरे तसेच मध्य मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com