Ashish Shelar: पावसाळ्यात पाणी तुंबून मुंबईकरांची कोंडी, पालकमंत्र्यांनी उचलले महत्त्वाचे पाऊल! म्हणाले...

Mumbai News: पावसाळ्याला सुरुवात झाली असून मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता पालकमंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ashish shelar
ashish shelarsakal
Updated on

मुंबई : एमएमआरडीएसह मेट्रोच्या सर्व प्राधिकरणांनी आपापसात समन्वय ठेवावा तसेच गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा पावसाळी आराखडा तयार करावा, एखाद्या स्थानकात गर्दी झाली, तर काय करावे याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी आज दिले. त्याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेशी समन्वय ठेवून काम करावे, असेही त्यांनी एमएमआरडीएसह मेट्रोच्या सर्व प्राधिकरणांना बजावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com