
मुंबई : लॉकडाऊन हवं का नाही याबाबत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सर्व्हे घेतला होता. त्याचा निकाल आता जाहीर करण्यात आलाय. देशात लॉकडाऊन सुरु होण्या आधीपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झालाय. लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या जीववनावर कसा परिणाम झाला?
यामध्ये नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीत कसा बदल झाला. पुढे लॉकडाऊन राहावा किंवा राहू नये ? प्रवासी लोकलसेवा आणि एसटी सेवा पूर्वरत सुरू झाली पाहिजे का? लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य प्रकारे मिळाली आहे का? लॉकडाऊनच्या काळात बुडालेल्या नोकरी आणि उद्योगंधद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली का? या आणि अशा प्रश्नावर नागरिकांकडून त्यांचं मत नोंदवून घेतलं गेलं.
कोणत्या प्रश्नावर नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहुयात
MNS revelied results of the survey taken by party on lockdown and lives of people during covid
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.