Mumbai News: मुंबईतील धरण ओव्हरफ्लो, तरीही पाणीटंचाई सुरूच! १० टक्के पाणी कपात कधी थांबणार; महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपात कधी थांबणार, याबाबत बीएमसीने महत्त्वाची माहिती दिली आहे.
Mumbai Water Supply

Mumbai Water Supply

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत १२.४४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com