Mumbai Water Level: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! सात धरणांत ८० टक्के जलसाठा, आकडेवारी आली समोर

Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत ८० टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा जलसाठा हा पुढील २८८ दिवस पुरेल इतका असल्याची माहिती आहे.
Mumbai Water Level
Mumbai Water Level ESakal
Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत ११,६२,५६५ दक्षलक्ष लिटर इतका म्हणजेच ८० टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा जलसाठा हा पुढील २८८ दिवस म्हणजेच पुढील २९ एप्रिल २०२६ पर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जलाभियंता विभागाने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com