Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, तब्बल ४४९ जणांचा बळी

Mumbai-Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाच वर्षांत तब्बल ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Mumbai-Ahmedabad Highway Accident

Mumbai-Ahmedabad Highway Accident

ESakal

Updated on

निखिल मेस्त्री

पालघर : धानिवरीतील भीषण अपघातात १४ वन्हाडींच्या मृत्यूनंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वेगवान वाहतूक, अवजड वाहनांची बेदरकार घाव, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, ब्लॅक स्पॉटची वाढ संख्येमुळे पाच वर्षांत तब्बल ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com