Neelkamal Boat Accident ला एकच चूक कारणीभूत नाही ठरली... अन्य तीन धक्कादायक कारणंही समोर

Neelkamal Boat Accident Mistake Update: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा येथे जाणारी नीलकमल फेरी बुडाल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने १०० हून अधिक लोकांना वाचवले आहे. याला चार चुका कारणीभूत ठरल्या आहेत.
Neelkamal Boat Accident Mistake
Neelkamal Boat Accident MistakeESakal
Updated on

गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 100 हून अधिक लोकांना बचावकार्यातून वाचवण्यात यश आले आहे. या संपूर्ण घटनेत कुठे आणि कोणता निष्काळजीपणा झाला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या तथ्यांनुसार हा अपघात 4 कारणांमुळे झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती 4 कारणे... ज्यांच्यामुळे हा अपघात झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com