Mumbai: 'सीटबेल्ट लावा अन् गाडी चालवा'; वाहतूक पोलिसांनी जोडप्याला फटकारले, नंतर १५ मिनीटांतच जे घडले त्याने सर्वच हादरले

Mumbai News: मुंबईत एक महिला सीट बेल्ट न लावता गाडीत बसली होती. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसाने गाडी थांबवली. तिला सीट बेल्ट लावण्यास सांगितले. १५ मिनिटांनी गाडीला अपघात झाला.
Mumbai couple escapes accident seat belt
Mumbai couple escapes accident seat beltESakal
Updated on

मुंबईतील एका जोडप्याला एका वाहतूक पोलिसाने १५ मिनिटांपूर्वी सीट बेल्ट लावण्याचा सल्ला दिल्याने ते एका गंभीर अपघातातून बचावले. या छोट्याशा सतर्कतेबद्दल आणि उदात्त सल्ल्याबद्दल या जोडप्याने कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांचे आभार मानले आणि मुंबई पोलिस आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले. शनिवारी जेव्हा गौतम रोहरा आणि त्यांच्या पत्नीची गाडी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे पोहोचली. तेव्हा क्षीरसागर यांनी त्यांना थांबवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com