

Virar Knife Attack
ESakal
मुंबई : मुंबईत नुकतेच लोकल ट्रेनमध्ये किरकोळ कारणावरून चाकूने वार करत एका प्रवाशाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुंबईतील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. विरारमध्ये पार्किंगच्या कारणावरून एका १५ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.