Mumbai News: मुंबईकरांना मुबलक पाण्याचा साठा! मुसळधार पावसामुळे दिलासा

Mumbai Water Supply: यंदा कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हा साठा पाणीकपातीशिवाय वर्षभर पुरवठा शक्य होणार आहे.
Mumbai Dam Water Level
Mumbai Dam Water LevelESakal
Updated on

मुंबई : वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा यंदा मुबलक प्रमाणात जमा झाला आहे. बुधवारी (ता. १) सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर (९८.७० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा ३५९ दिवसांसाठी पुरेसा असून, मुंबईकरांना पाणीकपातीशिवाय वर्षभर पुरवठा शक्य होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com