

Mumbai Water Metro Electric Ferry
ESakal
मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांचा प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून नवनवीन योजना सुरु केल्या जातात. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी वॉटर मेट्रो प्रकल्प सुरु केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठे यश मिळाल्याची माहिती समोर आली आहे.