26 July Mumbai Flood : 300 हून अधिक मृत्यू, 200 जण गाडले गेले, वीस वर्षांपूर्वी मुंबईच्या पुरात काय घडलं होतं?

26 July Mumbai Flood : २६ जुलै २००५ महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण दिवस (26 July Mumbai Flood). मुसळधार पावसाने त्या दिवशी मुंबई शहराला अक्षरशः ठप्प केलं होतं.
26 July Mumbai Flood
26 July Mumbai Floodesakal
Updated on

मुंबई : २६ जुलै २००५ महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण दिवस (26 July Mumbai Flood). मुसळधार पावसाने त्या दिवशी मुंबई शहराला अक्षरशः ठप्प केलं होतं. २४ तासांत तब्बल ९४४ मिमी पावसाचा विक्रमी मारा झाला आणि शहरात तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. केवळ माणसंच नव्हे, तर हजारो प्राण्यांचाही बळी गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com