Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

Mumbai Dam Water Level: मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असूनही ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांवर पाण्याची चिंता कायम असल्याचे चित्र आहे.
Mumbai Dam Water Level

Mumbai Dam Water Level

ESakal

Updated on

​मुंबई : शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागांत पाणी साचले, जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या ७ प्रमुख जलाशयांचा विचार केला, तर गेल्या २४ तासांत या धरणांमधील पाणीसाठ्यात अवघी ३.७८ टक्केच वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण सात तलावांची एकूण साठवणूक क्षमता खूप मोठी असल्याने, सुरुवातीच्या मोठ्या पावसानंतरही टक्केवारीचा आकडा छोटा का दिसतो, याचे रंजक जल-गणित समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com