मुंबईतील पारधी वाड्याच्या रहिवाशांचा पाण्यासाठी संघर्ष संपला! तीस वर्षांनंतर हक्काचे पाणी मिळाले, प्रकरण काय?

Paradhi Wada Residents Water Connection: मुंबईतील पारधी वाड्याने तीस वर्ष पाण्यासाठी संघर्ष केला आहे. यानंतर अखेर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील कुटुंबांना हक्काचे पाणी मिळाले आहे.
Water connections provided by Municipality

Water connections provided by Municipality

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील रे रोड परिसरातील पारधी वाडा येथील सुमारे ३० कुटुंबियांच्या तीन दशकांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या रहिवाशांना हक्काचे आणि कायदेशीर पाणी मिळू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी’ या धोरणाअंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना मुंबई महापालिकेकडून अधिकृत जलजोडणी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com