

Mumbai City
ESakal
मुंबई : ‘महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नागरिकांची शिस्त आणि त्यांचे पोलिसांना असलेले सहकार्य यामुळे मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे,’ असे मत मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी येथे व्यक्त केले. इंडियन मर्चंट चेंबरतर्फे रविवारी (ता. २९) आयोजित पोलिस पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.