

Sunrise Trip Turns Tragic: 3 IIT Mumbai Students Killed in Expressway Crash
esakal
खंडाळा येथून मुंबईत परतणाऱ्या मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाल्याने या कारमधील तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी पनवेलजवळ घडली. कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.