
मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाचा जोर आणखी वाढला आहे. यामुळे सखल भागांत पाणी साचले. कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी सारखे सणही मुंबईकरांना पावसातच साजरे करावे लागले. दरम्यान मुंबई लोकल जराही थांबलेली नाही. अविरतपणे मुंबईकरांच्या सेवेत आहे. आजही भरपावसात