Mumbai : पेंग्विन्सवर ५ वर्षात २६ कोटी खर्च, तर राणीच्या बागेच्या देखभालीसाठी १०५ कोटी; नेमकं काय केलं?

Mumbai News : कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये प्राणी संग्रहालय बराच काळ बंद होतं. यामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला. मात्र त्यानंतर पुन्हा पर्यटकांचा प्रतिसाद वाढल्यानं उत्पन्नात वाढ झालीय.
Mumbai : पेंग्विन्सवर ५ वर्षात २६ कोटी खर्च, तर राणीच्या बागेच्या देखभालीसाठी १०५ कोटी; नेमकं काय केलं?
Updated on

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात देखभाल-दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षात तब्बल १०५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत याची माहिती समोर आलीय. तर याच उद्यानात असलेल्या पेंग्विन्सवर पाच वर्षात २५ कोटी ८४ लाख इतका खर्च झाला आहे. महिन्याकाठी हा खर्च जवळपास ४० लाखांपेक्षा जास्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com