Mumbai Climate Impact: मुंबईकरांनो सावधान! शहर नष्ट होण्याच्या मार्गावर, गेल्यावर्षीचा रिपोर्ट अजून गांभिर्याने घेतला नाही तर...

Mumbai Coastal Crisis: Rising Sea Levels, Urban Risks, and Climate Impact : मुंबईतील समुद्र पातळी वाढ, शहरी अतिक्रमण आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या पूर व पर्यावरण संकटाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
mumbai news

mumbai news

esakal

Updated on

बंगळुरू येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी ( Center for Study of Science, Technology and Policy) नावाच्या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, मुंबई शहरातील दहा टक्क्यांपेक्षा अधिक भूभाग २०४० पर्यंत समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे बुडण्याच्या धोक्यात आहे. या अभ्यासानुसार, कोची, मंगलोर, विशाखापट्टणम, उदुपी आणि पुरी या शहरांमधील पाच टक्क्यांपर्यंत जमीनही समुद्राच्या पातळी वाढीमुळे प्रभावित होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com