Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Mumbai Pune Thane voter deletion process: एसआयआर विशेष फेरतपासणीत राज्यातील ८ ते १२ टक्के नावे वगळण्याची शक्यता, मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईतील दुबार व मृत नोंदींवर आयोगाचा विशेष लक्ष
SIR Exercise Could Impact Voter Base Across Maharashtra’s Major Cities

SIR Exercise Could Impact Voter Base Across Maharashtra’s Major Cities

esakal

Updated on

मुंबई: सध्या सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रिया मोहिमेतून या याद्यांचा 'फुगवटा' फुटणार असून, ९० लाख ते एक कोटी मतदारांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोग ३० जूनपासून सखोल विशेष फेरतपासणी (एसआयआर) मोहीम सुरू करणार आहे. त्यातून महाराष्ट्रातील आठ टक्के ते १२ टक्के नावे मतदारयाद्यांमधून कमी होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com