Mumbai News: कल्याण पनवेल प्रवासालाही चार तास, गावी निघालेल्या कोकणवासियांचे हाल

Mumbai Traffic Jam: कल्याण ते पनवेल मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अनुभवली जात आहे. परिणामी कोकणच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे.
Mumbai Traffic Jam
Mumbai Traffic JamESakal
Updated on

कल्याण : गणेशोत्सवाकरिता कल्याणहून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात हजारो एसटी गाड्या, खासगी बस व इतर वाहने मार्गस्थ होत आहेत. मात्र या वाहनांना कल्याणहून पनवेलला पोहोचायला सकाळच्या वेळीही चार तासांचा अवधी लागत असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com