Mumbai Vidhansabha: दलित मतदारांची आघाडीकडे पाठ, हिंदुत्वावर झालेले ध्रुवीकरण युतीच्या पथ्यावर

केवळ आठ जागा राखण्यात आघाडीला यश आले. यामध्ये पहिल्यांदा बौद्ध समाजाचे १० आमदार निवडून आले
Mumbai Vidhansabha
Mumbai Vidhansabha
Updated on

Mumbai: संविधान धोक्यात असल्याच्या मुद्यामुळे लोकसभा निवडणकीत दलित-मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला. या लाटेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पाचच्या पाचही लोकसभेच्या जागा आघाडीने जिंकल्या; मात्र विधानसभा निवडणुकीत लोकसभेचे समीकरण पूर्णपणे बदलले. राज्यात २९ राखीव विधानसभा मतदारसंघांपैकी २० जागा महायुतीने जिंकल्या; तर केवळ आठ जागा राखण्यात आघाडीला यश आले. यामध्ये पहिल्यांदा बौद्ध समाजाचे १० आमदार निवडून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com