Mumbai Ro-Ro : रिकाम्या रो-रो फेऱ्यांवर कोट्यवधींचा बोजा; कोकणातील ‘पांढरा हत्ती’ प्रकल्प सरकारला अंगाशी

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेत केवळ १२ फेऱ्यांत दीड कोटींचा तोटा; रिकाम्या जहाजांसाठी कोट्यवधी उधळल्याने सरकारवर ‘पांढरा हत्ती’ पोसल्याचा आरोप
The 'White Elephant' Project: Mumbai-Vijaydurg Ro-Ro Service Fails Due to Poor Response

The 'White Elephant' Project: Mumbai-Vijaydurg Ro-Ro Service Fails Due to Poor Response

Esakal

Updated on

मुंबई: कोकणासाठी वाहतूक क्रांती म्हणून गाजावाजा करून सुरू केलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा अल्पावधीत बंद झाली आणि केवळ काही मंत्र्यांच्या प्रतिष्ठेसाठी अल्प प्रवासी असतानाही प्रचंड तोटा सहन करून हा 'पांढरा हत्ती' पोसण्याचा प्रयत्न सरकार अंगाशी आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com