Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरातील 'या' भागात येणार नाही पाणी

Latest Mumbai News: उपरोक्त कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरातील 'या' भागात येणार नाही पाणी
Updated on

Mumbai News: वांद्रे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर लकी जंक्शन येथे पाली जलाशयाला पाणी पुरवठा करणाऱ्या २ जलवाहिन्या पैक्की एका ६०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक गळती सुरु झाली . यामुळे नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे

मिळालेल्या माहिती नुसार गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचा चमू अथक प्रयत्न करत गळती थांबवण्याचे काम करत आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरातील 'या' भागात येणार नाही पाणी
Mumbai: सिद्धिविनायकाचे दर्शन पाच दिवस बंद, जाणून घ्या कारण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com