Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठे?

Mumbai Water Scarcity: मुंबईत २२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकरांना आता पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai Water Supply cut

Mumbai Water Supply cut

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरासह गावांना होणाऱ्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. मुंबईला देखील पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशय तुडुंब भरले आहेत. मात्र असे असले तरीही मुंबईकरांना आता पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com