मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३० तास पाणीपुरवठा ठप्प, 'या' सहा विभागातील जलवाहिनी बंद होणार; कधी? वाचा सविस्तर

Mumbai Water Supply : मुंबईतील सहा विभागात ३० तास पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. यामुळे या विभागातील नागरिकांनी वेळेआधीच अधिकचा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Mumbai water supply cut

Mumbai water supply cut

ESakal

Updated on

मुंबई : महापालिकेच्या वतीने अमर महल ते वडाळा, परळ आणि ट्रॉम्बे ते तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे मंगळवार (ता. ५ मे) सकाळी १० वाजल्‍यापासून बुधवार (ता. ६ मे) दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ३० तास मुंबईतील शहर आणि उपनगरातील सहा विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com