Mumbai Bridge: पुलांच्या पुनर्बांधणीचे आव्हान दुरुस्‍तीचे काम संथ गतीने; उपाययोजना करण्याची गरज

Mumbai Dangerous bridge : मुंबईतील २१ पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला असून याबाबतची कामे संथ गतीने सुरू आहेत. यामुळे धोकादायक पुलांबाबत नागरिकांना चिंता वाटत आहे.
Mumbai Bridge

Mumbai Bridge

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील २१ पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पूल पडल्यानंतर घेण्यात आला होता, मात्र पुलांच्या पुनर्बांधणीचे आणि दुरुस्तीचे पालिकेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. पुलांची कामे संथ गतीने सुरू आहेत. ४७ पुलांची मोठी दुरुस्ती आणि १४४ पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात दिरंगाई होत असल्याने धोकादायक पुलांबाबत नागरिकांना चिंता वाटत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com