BMC Election: बिनविरोध निवडणुका लोकशाहीसाठी घातक, मतदानापासून मतदारांना वगळण्याचा प्रकार; राजकीय तज्ज्ञांचा सूर

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उमेदवार बिनविरोध विजयी होत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असून याबाबत राजकीय विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे.
Bmc Election Training Sessions

BMC Election

ESakal

Updated on

विनोद राऊत

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात राजकीय स्पर्धा तीव्र झाली आहे. पक्षांची संख्या वाढल्याने उमेदवारांची संख्याही वाढणे अपेक्षित आहे; मात्र नगर परिषद, महापालिका निवडणुकीत उमेदवार बिनविरोध विजयी होण्याचे प्रमाण वाढत आहे. लोकशाहीसाठी हा प्रकार घातक असून, मतदारांना निवडणूक प्रक्रियेतून वगळले जात असल्याबाबत राजकीय विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com