Navi Mumbai: कचऱ्यातील भाजीपाला पुन्हा विक्रीस? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार, कारवाईची मागणी

Navi Mumbai APMC Market : एपीएमसीतील कचऱ्यातील भाजीपाला पुन्हा विक्रीस पाठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ACB Action In APMC Market

ACB Action In APMC Market

ESakal

Updated on

जुईनगर : एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरात उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यातून सडलेला आणि टाकाऊ भाजीपाला निवडून, तो पुन्हा पिशव्यांमध्ये भरून किरकोळ बाजारात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com