

Political Heat Rises in Mahayuti Over Finance Ministry Allocation to NCP
sakal
मुंबई : अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्याकडे असलेले अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन व्यवस्था होईपर्यंत स्वतःकडे ठेवून घेतले असले तरी सत्तावाटपाच्या सूत्रानुसार हे खाते पुन्हा मिळविणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांपुढील आव्हान आहे.