Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

finance department Maharashtra: अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्र्याकडे; चार महिन्यांनंतरही खाते राष्ट्रवादीकडे न परतल्याने आमदारांमध्ये नाराजी, महायुतीतील सत्तावाटपावर प्रश्नचिन्ह
Political Heat Rises in Mahayuti Over Finance Ministry Allocation to NCP

Political Heat Rises in Mahayuti Over Finance Ministry Allocation to NCP

sakal

Updated on

मुंबई : अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्याकडे असलेले अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन व्यवस्था होईपर्यंत स्वतःकडे ठेवून घेतले असले तरी सत्तावाटपाच्या सूत्रानुसार हे खाते पुन्हा मिळविणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांपुढील आव्हान आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com