Rural Concerns : राज्य सरकारच्या नवीन नियमावलीमुळे उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी स्थगित करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. विशेषत: स्थानिक व ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा त्रास होऊ लागला आहे.
नवी मुंबई : राज्य सरकारच्या नवीन नियमावलीमुळे उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी प्रकरणांना स्थगिती देण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. स्थानिक व ग्रामीण नागरिक तसेच भूमिपुत्रांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.