Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये तब्बल ९५.७४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून पाणीकपातीची गरज नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
Mumbai Dam Water Level
Mumbai Dam Water LevelESakal
Updated on

मुंबई : संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाणीचिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये तब्बल ९५.७४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, पाणीकपातीची गरज नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com