shri guru paduka darshan sohala inauguration
sakal
मुंबई - ‘जीवनात सत्संग आणि नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टींमुळे मन शुद्ध होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. संतांच्या पादुकांसमोर नतमस्तक होताना आपण त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा संकल्प करावा, हीच खरी गुरुभक्ती आहे,’ असे प्रतिपादन ‘चिन्मय मिशन’चे आंतरराष्ट्रीय प्रमुख स्वामी स्वरूपानंद महाराज यांनी केले.