Pahalgam Attack : पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही : वनमंत्री गणेश नाईक

Ganesh Naik : डोंबिवलीत बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी पहलगाम येथील हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया देत पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला.
Pahalgam Attack
Pahalgam AttackSakal
Updated on

डोंबिवली : पहालगाम येथील हल्ला हा देशावर झालेला हा आघात आहे. देशाच्या नेतृत्वामध्येएअर फोर्स, नेव्ही, मिलिटरी या सर्व यंत्रणा सतर्क आहेत. निश्चितपणे या गोष्टीचा, पाकिस्ताचा बदला घेतल्याशिवाय येथील जनता राहणार नाही अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवली येथे दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com