
डोंबिवली : पहालगाम येथील हल्ला हा देशावर झालेला हा आघात आहे. देशाच्या नेतृत्वामध्येएअर फोर्स, नेव्ही, मिलिटरी या सर्व यंत्रणा सतर्क आहेत. निश्चितपणे या गोष्टीचा, पाकिस्ताचा बदला घेतल्याशिवाय येथील जनता राहणार नाही अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवली येथे दिला.