Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद मार्गाची नवी आशा! द्रुतगती महामार्गाच्या कामाने गती, वाहतूक कधी सुरू होणार?

Mumbai-Vadodara Expressway : पालघर जिल्ह्यातील मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. ही कामे एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
Mumbai-Ahmedabad Highway

Mumbai-Ahmedabad Highway

ESakal

Updated on

मनोर : मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे. पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. तलासरी ते डहाणू तालुक्याच्या हद्दीतील टप्प्यात भराव आणि काँक्रीटीकरणाचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील महामार्गाची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून वाहतूक सुरू होण्याची शक्यता असल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com