Police Action: कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी! निवडणूक काळात शांतता राखण्याचे पोलिसांचे निर्देश

BMC Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकाळात शांतता राखण्याचे पोलिसांनी निर्देश दिले असून कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Police

Police

sakal 

Updated on

पालघर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार काळात नागरिक आणि राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून शांतता आणि कायद्याचे भान राखा, असे आवाहन पालघर पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय मतभेद टोकाचे न होता, लोकशाही मूल्यांचा आदर व्हावा, यासाठी हे विशेष आवाहन जारी करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com