

मुंबईः पवईमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणातील आरोपी रोहित आर्य याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी रोहित आर्यच्या छातीवर गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.