Mumbai News: सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! पावसामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ

Vegetables Price Hike: मुसळधार पावसामुळे मुंबईतील बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचे भाव वाढले असून सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
Vegetable Market
Vegetable Marketsakal
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे घाऊकसह किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्‍यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com