Train Accident: तब्बल ७२ हजार लोकांनी जीव गमावला, ३१ टक्के मृतदेह बेवारस अन्...; लोकल अपघाताची धक्कादायक आकडेवारी समोर

Mumbai Local: गेल्या २२ वर्षात विविध कारणांमुळे तब्बल ७२,००० हून अधिक लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून त्यातील हजारो बळींची ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainESakal
Updated on

मुंबई : नुकतेच मुंबईतील दिवा-मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून यानंतर रेल्वे प्रशासनाने अपघाताला आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com