Special Railway For GaneshotsavESakal
मुंबई
Indian Railway: गणेशोत्सवात रेल्वे सोडणार ३००हून अधिक गाड्या, मुख्यमंत्र्यांची घोषणा, म्हणाले...
Ganeshotsav 2025: भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे.
मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.