Raj Thackeray: महाराष्ट्राचे ‘यूपी-बिहार’ करणे थांबवा: राज ठाकरे; सत्तेचा अमरपट्टा कोणालाही मिळालेला नाही!

Maharashtra politics latest Raj Thackeray : राज ठाकरे यांचा इशारा: महाराष्ट्राचे 'यूपी-बिहार' होऊ नये
Raj Thackeray Warning on Mumbai BMC Election

Raj Thackeray Warning on Mumbai BMC Election

esakal

Updated on

मुंबई: ‘‘ सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण दूषित झाले असून उत्तर प्रदेश-बिहार बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असून त्याचे ‘यूपी-बिहार’ करणे थांबवावे,’’ असा इशारा राज ठाकरे यांनी रविवारी दिला. सत्तेचा अमरपट्टा कोणालाही मिळालेला नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com