Raju Patil: भाजपचं प्रेम फक्त निवडणुकीपुरतं, इफ्तार पार्टीवरून राजू पाटील यांचा टोला

Maharashtra Politics: राजू पाटील यांनी सोशल मीडियावर शेलार यांच्या इफ्तार पार्टीचा फोटो पोस्ट करत भाजपला टोला लगावला आहे.
Raju Patil criticism of BJP

Raju Patil criticism of BJP

ESakal

Updated on

डोंबिवली : “भाजपाचं आगरी-कोळी-भूमिपुत्र प्रेम आणि समाजांवरील स्नेह फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित आहे,” असा थेट घणाघात मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे. नुकत्याच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा फोटो शेअर करून त्यांनी भाजपच्या “सामाजिक प्रेमाचं राजकारण” असा उल्लेख करत टोला लगावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com