Ravindra Chavan: प्रत्येकाने केवळ स्वदेशी वस्तूच वापराव्या, भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

Maharashtra Politics: भाजपच्या वतीने देशभरात 'आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान' राबवले जाणार आहे. आत्मनिर्भर भारताला गती देण्यासाठी प्रत्येकाने स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
Ravindra Chavan
Ravindra ChavanESakal
Updated on

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपला देश निरंतर वाटचाल करत आहे. या वाटचालीला गती देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. यासाठीच प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com